सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या सुश्री मधुरा भोसले यांनी वर्णिलेली पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर या साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच्या हातातील कमळाचा अंश-अवतार आहेत. त्यामुळे त्यांची कांती कोमल असून त्यावर कमळाप्रमाणे गुलाबी छटा आणि मुखावर कमळाप्रमाणे दिव्यता अन् प्रसन्नता सदैव दिसते.

विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मोहन मंघनानी यांना गोव्यात होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

गोवा येथे १७ ते १९ मे या कावलाधीत होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मोहन मंघनानी यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची डावी नाडी असल्याविषयी साधिकेला आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची डावी नाडी असल्याने साधिकेच्या डाव्या हाताला सुगंध आला’, असे सांगणे  

पू. रत्नमालाताई, अधिकोष जणू गुणांचा ।

अधिकोषच जणू अनेक गुणांचा । आधारस्तंभ आहेत साधकांचा ।।गुणवर्णन करण्या नसे आमची पात्रता । काव्यपुष्प अर्पून चरणी व्यक्त करतो कृतज्ञता ।।

मान्यवर, संत आणि शंकराचार्य यांनी पू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे संत, वय २९ वर्षे) यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘पू. सौरभदादा यांच्याकडे दैवी शक्ती आहे आणि त्यांचा जन्म केवळ ईश्वरी कार्य करण्यासाठी झाला आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे, ज्यात सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय यांचा समावेश आहे.

‘जिणे गंगौघाचे पाणी’, म्हणजे गंगेच्या प्रवाहाच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असे व्यक्तीमत्त्व असलेले पू. (कै.) प्रा. रत्नाकर रामचंद्र मराठे !

‘अध्यात्म, संगीत आणि भक्ती या अजोड संगमावरील मानवी शिल्पे काही निवडक व्यक्तींच्या रूपात आपल्या सभोवती वावरत असतात. याची जाणीव होऊन त्यांच्या परिस स्पर्शाने पुनीत होण्याचे भाग्य मला या जन्मी लाभले. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक, म्हणजे पू. (कै.) रत्नाकर मराठे !  

उतारवयात आश्रमात येऊनही सहजावस्थेत असलेले पू. राजाराम भाऊ नरुटे (आबा) (वय ९२ वर्षे) !

‘पू. आबा नेहमी सहजावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांना ‘विशिष्ट कृती ठरलेल्या वेळीच व्हायला हवी किंवा एखादी वस्तू हवी’, असे वाटत नाही.