सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे’ हा ग्रंथ वाचल्यावर भावजागृती होणे

आम्हाला असे श्रेष्ठ गुरु मिळण्यासाठी किती जन्म लागले असतील ?, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येत होता.

केलेला निश्चय कठोरतेने पाळणारे आणि हठयोग्याप्रमाणे साधना करणारे सनातनचे ४० वे (व्यष्टी) संत पू. गुरुनाथ दाभोळकर (वय ८४ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !

सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.

‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत सर्वत्र सदा !

‘सनातन संस्था’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेच एक रूप असून ‘अधिकाधिक जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले जाऊन त्यांना साधना करण्याची स्फूर्ती मिळो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) संत झाल्यापासून घरात चैतन्य जाणवून भीती न वाटणे

पू. विजया पानवळकर संत घोषित झाल्यापासून घरातील चैतन्य एवढे वाढले आहे की, ‘आता मी खोलीत एकटी आहे’, याची मला जाणीवही होत नाही. आता घर भरल्यासारखे वाटते आणि मनाला पुष्कळ चांगले वाटते.’

सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला उत्कट आणि समर्पित भाव !

१५.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात प.पू. फडकेआजी यांची साधना आणि सेवा यांसाठी असलेली तीव्र तळमळ पाहिली. आजच्या भागात ‘त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती समर्पित अन् उत्कट भाव कसा होता ?’ ते दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्‍या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !

‘प.पू. फडकेआजींची वर्षाला ५ टक्के आध्यात्मिक प्रगती कशी होत असावी ?’ तेव्हा मला प.पू. फडकेआजींच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे स्मरण झाले. ते प्रसंग आठवल्यावर मला या प्रश्नाचा उलगडा झाला.

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी कुटुंबातील प्रसंगांमध्ये अनेक मास अडकून रहात असे. त्या त्या वेळी पू. मनीषाताईंनी मला त्यातून बाहेर काढले.