साधनेने जीवन सत्-चित्-आनंदी होते ।
देवद, पनवेल येथील आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी मायेतील जीवन कसे असते ? आणि साधनेमुळे जीवनात काय पालट होतो ? याविषयी केलेले काव्य येथे दिले आहे.
देवद, पनवेल येथील आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी मायेतील जीवन कसे असते ? आणि साधनेमुळे जीवनात काय पालट होतो ? याविषयी केलेले काव्य येथे दिले आहे.
चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला…
चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आपल्या सहवासात अनुभवता येते अस्तित्व गुरुमाऊलींचे ।
आपल्या प्रेमळ वाणीने भरून येते मन सर्व साधकांचे ।।
मनुष्याला खर्या सुख-दुःखाचे ज्ञान नसते. तो ‘आपल्या मनाप्रमाणे होणे म्हणजे सुख’ आणि ‘मनाविरुद्ध होणे म्हणजे दुःख’, असे समजतो…
सद्गुरु सत्यवान कदम यांचे बोलणे अंतर्मनावर बिंबणे आणि त्यानुसार कृती करण्यासाठी ऊर्जा मिळणे अन् ताण न्यून होणे…
उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी या अनेक ४ महिने बेशुद्ध असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत…
‘७.९.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर श्रीमती रत्नप्रभा बबन कदम यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.