‘देवद आश्रमातील साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने आणि सातत्याने प्रयत्नरत असलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !
‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.
‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.
येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी, उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ डिसेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी फलकाद्वारे घोषित करण्यात आले.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती.
श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥
आज देवद आश्रमात सेवा करणारे चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने साधकांना आणि संतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …
देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.
‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥
सद्गुरु राजेंद्रदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, ‘‘मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि चूक झाल्यास क्षमा मागितली पाहिजे.’’ कृती केल्यावर मला त्याचा मला लाभ होत आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.
‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.