देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’
‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यदायी वास्तव्य, साधकांचा भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अव्याहत चालणारे कार्य आणि साधनामय वातावरण यांमुळे आश्रमातील सात्त्विकता दिवसेंदिवस वाढतच आहे.
ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे.
‘देवद (पनवेल) आश्रमात एका सेवेसाठी येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ‘गावातहोणार्या यज्ञापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा करणे, हाच मोठा यज्ञ आहे’, असे वाटणे
सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना साधिकेला ‘हवेत उंच उचलली जात आहे’, असे जाणवणे आणि ही अनुभूती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सहसाधिका यांना सांगतांना पुन्हा तशीच स्थिती अनुभवणे…..
महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे.
प्रभु श्रीराम कलशाचे सनातनच्या देवद आश्रमाजवळील शिवमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. कलशाचे पूजन ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे श्री. अविनाश गिरकर यांनी केले. त्यानंतर कलश शिवमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले !