साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग
माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.