श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आयोजित यज्ञस्थळी समाजकंटकांचा दंगा !
अशा जातीयवादी समाजकंटकांना मुंबई पोलिसांच्या कायद्याचा धाक का नाही ?
अशा जातीयवादी समाजकंटकांना मुंबई पोलिसांच्या कायद्याचा धाक का नाही ?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते ‘खरे मंगल कार्यालय’ येथे गडकोट मोहिमेच्या निमित्ताने धारकर्यांसाठी आयोजित मार्गदर्शनात बोलत होते.
हिंदुद्वेषी इकोसिस्टम ही सातत्याने पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अपर्कीत करण्याचा प्रयत्न करते. यासाठीच सातत्याने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास करून विविध माध्यमांतून अपप्रचार केला जात आहे.
पश्चिमात्य आणि डाव्या विचारसरणीचे तथाकथित हिंदू हे पुरोगामित्व आणि सुधारणावाद यांच्या नावाखाली देशाचे शत्रू बनले आहेत.
पतीनिष्ठा, मातृ-पितृनिष्ठा, देवनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, राजनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि समाजनिष्ठा धारण करणारा नीतिमान हिंदु समाज हाच खरा हिंदवी स्वराज्याचा पाया होता. त्या काळी पतिव्रता स्त्री स्वत:च्या यजमानाच्या मृत्यूनंतर चितेत उडी मारून समर्पण करत असे. अशा प्रकारची पतिनिष्ठा त्या काळी होती.
१२ मावळ प्रांतात न्यायनिवाडा, शासन- प्रशासन व्यवस्था पहातांना शहाजीराजे यांच्या आदेशानुसार दादोजी कोंडदेव यांनी छत्रपती शिवरायांना समवेत घेऊनच पदोपदी हे सर्व केले.
छत्रपती शिवरायांचे धैर्य, शौर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हिंदु समाजात निर्माण करण्यासाठी आई जगदंबेची कृपा होवो, असे साकडे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ६ व्या दिवशी दुर्गामाता दौडीच्या वेळी येथील श्री दुर्गामाता मंदिरात घातले.
छत्रपती शिवरायांप्रमाणे राष्ट्रोद्धाराचे व्रत करण्याचे बळ आम्हाला आई जगदंबेकडून मिळो, हेच मागणे या श्री दुर्गामाता दौडीतून आपण करत आहोत. अंतःकरणातून जिवंत असणारे स्वतःसाठी जगत नसतात, तर देव, देश आणि धर्म यांसाठी जगत असतात.
भारतमातेच्या हिंदुत्वाच्या कुंकू रक्षणासाठी हिंदुस्थानच्या प्रत्येक गावात श्री दुर्गामाता दौड चालू करायची आहे. भारतमातेच्या संसाराचे विस्कटलेले गणित दुरुस्त करणारे नवरात्र बसवायचे आहे. तानाजी मालुसरे, हिरोजी इंदूलकर आणि यांसारख्या अनेक मावळ्यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची सेवा केली, जिवाचे रान केले, बलीदान दिले आणि हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात उतरवले.
आज घरोघरी जरी देवीचे नवरात्र बसत असले, तरीही या देशाचे अधिष्ठान असलेले ‘देशधर्माचे नवरात्र’ मात्र विस्कटले आहे.