बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

वेगवेगळ्या देवांची उपासना, वेगवेगळ्या पोथ्या, तसेच वेगवेगळे ग्रंथ आपणांस पहावयास मिळतात; परंतु या सर्वातून आपल्याला एकाच शक्तीचे वर्णन पहावयास मिळते.

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

Swami Rambhadracharya Maharaj : पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी स्वामी रामभद्राचार्य महाराज करत आहेत यज्ञ !

प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्‍चिती आहे की, ते नक्की होईल.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रत्यक्ष लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ गेल्या ५ पिढ्या अत्यंत भक्तीभावाने जतन करणारा शिरवळकर मठ !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पंढरपूर येथील तुकाराम गाथा सांभाळणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर यांच्याशी संवाद साधून ‘ही गाथा त्यांच्याकडे कशी आली ?, या संदर्भातील माहिती घेतली.

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !

अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर’ हे हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

दीर्घ संघर्षानंतर आज आपण अयोध्येत प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर निर्माण करत आहोत, हा हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हिंदु महासंमेलनात केले.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘काया, वाचा, मनोभावे जेव्हा आपण दुःखित, वंचित आणि रोगी यांची सेवा करतो, त्या वेळी आपली त्रिशुद्धी होते’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात. अशी त्रिशुद्धी झाली की, आपले मन काम-क्रोधादी विषयांपासून दूर जाऊन ईश्वराच्या चरणी विनम्र होते.

डाव्या (साम्यवादी) विचारसरणीची विषवल्ली रोखण्‍यासाठी सजग राजकीय भूमिका आवश्यक ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्‍या विचारांची मांडणी करून ते पोचवण्‍यासाठी आवश्यक परिसंस्‍था त्‍यांच्‍याकडे आहे.

Brutal Murder Hindu Saint : स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येची चौकशी सीबीआयला का देऊ नये ?

वर्ष २००८ मध्ये झालेल्या हत्येची चौकशी १५ वर्षांनंतरही पूर्ण न होणे, हे ओडिशातील बीजू जनता दल सरकारला लज्जास्पद !