बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘जगात सर्वकाही मिळणे सुलभ आहे; पण ‘गुरुकृपारूपी भाग्य लाभणे’, हे मात्र अतीदुर्लभ आहे. गुरुकृपारूप समुद्रात विषयाशक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न संकटादी दुरिते (पापे) जळून भस्म होतात.

याच्याने सर्व दुःखे दूर होतात !

जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्र्य दूर होते, तसेच (सर्वव्यापक आणि सर्वांचे अंतरात्मा) श्रीहरीचे स्मरण केल्याने जन्म-मरणरूपी दुःख दूर होते.’

Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

वेगवेगळ्या देवांची उपासना, वेगवेगळ्या पोथ्या, तसेच वेगवेगळे ग्रंथ आपणांस पहावयास मिळतात; परंतु या सर्वातून आपल्याला एकाच शक्तीचे वर्णन पहावयास मिळते.

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

Swami Rambhadracharya Maharaj : पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी स्वामी रामभद्राचार्य महाराज करत आहेत यज्ञ !

प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्‍चिती आहे की, ते नक्की होईल.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रत्यक्ष लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ गेल्या ५ पिढ्या अत्यंत भक्तीभावाने जतन करणारा शिरवळकर मठ !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पंढरपूर येथील तुकाराम गाथा सांभाळणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर यांच्याशी संवाद साधून ‘ही गाथा त्यांच्याकडे कशी आली ?, या संदर्भातील माहिती घेतली.

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !

अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर’ हे हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

दीर्घ संघर्षानंतर आज आपण अयोध्येत प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर निर्माण करत आहोत, हा हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हिंदु महासंमेलनात केले.