Brutal Murder Hindu Saint : स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येची चौकशी सीबीआयला का देऊ नये ?

वर्ष २००८ मध्ये झालेल्या हत्येची चौकशी १५ वर्षांनंतरही पूर्ण न होणे, हे ओडिशातील बीजू जनता दल सरकारला लज्जास्पद !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य कौतुकास्पद ! – पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज

या वेळी पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज म्हणाले, ‘‘तुम्हाला तुम्ही करत असलेले कार्य विशेष प्रयत्न करून सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांतीने कार्य करत रहा. तुमचे कार्यच जगाला तुमची ओळख करून देईल.

हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान ! – प.पू. महेशानंद महास्वामीजी हंचिनाळ 

हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान आहे. परकियांना मंदिरे फोडता आली; मात्र हिंदूंच्या मनातील भक्ती आणि संस्कार त्यांना तोडता आले नाहीत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत. संस्कारहीन मानव पशूसमान आहे. मानवजन्म पुन्हा येत नसल्याने चांगले कार्य करून मानवी जीवन सार्थकी लावा.

भारताची विश्वशक्तीकडे वाटचाल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अमेरिकेत सर्व भौतिक सुखे आहेत; मात्र तेथे संस्कार नाहीत. याउलट भारत असा देश आहे की, जिथे अद्यापही संस्कार टिकून आहेत. सध्या देशातील वातावरण पालटत असून भारत विश्वशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

संतांकडे लोक का आकर्षिले जातात ?

आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्‍याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

मराठीत म्हण आहे, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार !’ वाचनाने किंवा कीर्तन-प्रवचने सतत ऐकल्याने माणसाला ज्ञान होत जाते; परंतु आत्मबोध किंवा आत्म्याचे ज्ञान होण्यासाठी त्याला सद्गुरूंची आवश्यकता असते.

धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्‍याच्या झुळकीसरशी उडणार्‍या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल…

जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना !

जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.