पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज विरचित अभंग हे सवर्सामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

श्रीरामाच्या चरणी शरणागत होऊन केलेली प्रार्थना

रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.

गुरुबोध

ज्या ठिकाणी प्रेम संपन्न होते, त्या ठिकाणी सद्भाव वाढतो. इतका वाढतो की, तो शब्दांत सांगता येत नाही. शब्दाविना संवादाचा रस्ता अध्यात्मात आहे.

साधकाला श्री समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जाणवलेले साम्य !

दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे समजले., आश्रमात पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.

स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे हाच आळस !

आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.

सद्गुरूंना जाणण्यासाठी बुद्धी, मन यांचा उपयोग नाही, तेथे आंतरिक निष्ठाच पाहिजे…

देहभावाशी निगडित झालेल्या ‘मी’चा जेव्हा अंत होतो, चित्तशुद्धी झाल्यावर खोट्या ‘मी’चा अंत आणि खर्‍या ‘मी’चा जन्म होतो, तोच ‘एकांत’ होय.

भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. ‘आपण खरोखर चांगले नाही’, असे आपल्याला कळत असतांनासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूरीचे आहे.

नाम रूपापेक्षा अधिक व्यापक, शक्तीमान, स्वतंत्र आणि बंधनरहित आहे !

नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आताही आहे आणि आपण गेल्यावरही ते रहाणार आहे. सृष्टीचा लय झाला, तरी ते शिल्लक रहाणारच. नाम म्हणजे ईश्वर होय.

ज्ञानेश्वर माऊलींचे माऊलीपण

आई-मुलाची नाळ आधुनिक वैद्य (डॉक्टर) तोडतात; पण ज्ञानेश्वर माऊलीची भक्तांशी असलेली नाळ कोणताही आधुनिक वैद्य तोडू शकत नाही; कारण ज्ञानेश्वर माऊलींचे माऊलीपण आत्मवस्तूने पुंजाळलेले (उजळलेले) आहे.