‘गण गण गणात बोते’ याचा अर्थ

भजन मंत्राचा अर्थ या प्रकारे आहे – गण म्‍हणजे विचार करणे किंवा लक्षात घेणे. गण म्‍हणजे जीवात्‍मा. गणांत म्‍हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला, अर्थात् जीव हाच ब्रह्म आहे. बोते म्‍हणजे जयजयकार करा.

स्वर्गलोक आणि इहलोक

स्‍वर्गात सुख आहे. सुख आहे, म्हणजे इंद्रिय सुख आहे. तिथे मृत्यू नाही आणि त्या ठिकाणी जन्म नाही. त्या ठिकाणी रोग नाहीत. अखंड तारुण्य आहे. रोग होत नाहीत. वृद्धी नाही, क्षय नाही आणि भोग आहेत.

बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय

कुणाहीविषयी यत्किंचितही द्वेष न बाळगता आणि कुणाही व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी वा सांप्रदायासंबंधी कदापि कटू शब्द न वापरता सर्वच वर्गांच्या सेवेसाठी ‘उद्बोधन’ करून स्वतःला समर्पित करा.

जप करता करता ध्यान करा !

मनात एखादा विचार आला, तर त्याला महत्त्व देऊ नका ! जपाचा जो भाव, जपाची जी धारा, जे स्पंदन बनले त्यांना अचेतन मनात खोल उतरू द्या, याच्याने पुष्कळ लाभ होईल.

नाम हा माझा प्राण आहे !

एक मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) म्हणाला, ‘महाराज इतर देव मला आवडत नाहीत. आपणच मला देव आहात आणि आपण मला भेटला, मग नाम कशाला घ्यायचे ?’…

गुरुबोध

प्रश्न संपत नाहीत; कारण देह हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. कसे, केव्हा, का आणि कुठे (How, When, Why and Where) या शब्दांवर माणूस कर्म चालवत असतो. त्यामुळे विचार स्वस्थ, म्हणजेच आत्मलीन होत नाहीत.

सर्व कर्तेपण रामाकडेच द्यावे !

नवीन लग्न झालेल्या भक्ताच्या मुलाची बायको मुदतीच्या तापाने (‘टायफॉईड’ने) आजारी पडली. तो मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘राम तिला बरी करील.

गुरुतत्त्वाची महती !

गुरुतत्त्व अवर्णनीय आहे. ते बुद्धीगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवावयाचे आहे. ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी जागा या जगात आणि परलोकातही नाही.

भगवंतापासून दूर करते ती दुर्बुद्धी !

‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा ।।’, या अभंगावर एका हरिदासाने कीर्तन केले. कीर्तन आटोपल्यावर श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘बुवा, फार छान अभंग काढला. भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती ‘दुर्बुद्धी’.

ईश्वराला कुणी उत्पन्न केले, हे विचारण्याची आवश्यकताच काय ?

व्यवहारात आपण कुठे तरी थांबतो कि नाही ? हे घर पाहिले, घर कुणी बांधले ? अमक्या अमक्यांनी बांधले. त्याचा बाप कोण ? विचारायचे काही कारण आहे का ?