खरे गुरु मनुष्याला काय देतात ?

‘खरे गुरु मनुष्याला जे धनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे पारमार्थिक सुख आणि समाधान देतात. ते सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे विद्याधनही देतात.  ज्या धनापासून कोणतीही चिंता नाही की…

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

ज्ञान, भक्ती, श्रद्धा, ध्यान आणि आत्मज्ञान यांचे महत्त्व

सर्व लोकांच्या मनात साक्षीभूत असलेला विश्वाचा स्वामी तुरीयावस्थेतील अंतरात्मा, हे सर्व जर माझ्या शरिरात निवास करत आहे, मग पुन्हा इतर तीर्थक्षेत्र कोणते ?’’

पुस्तकी ज्ञान आचरणात न आणल्यास ते व्यर्थच !

घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

भक्त

जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त. ज्या ठिकाणी स्वाभाविक विरक्ती सिद्ध झाली, तो भक्त.

रामभक्ती म्हणजे काय ?

‘वि’शेषत्वाने ‘श्वास’ घ्यायचा, म्हणजे विश्वास. ‘मी प्रत्येक श्वास या रामभक्तीत जगेन, माझे प्रत्येक स्पंदन या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल, याचेच नाव रामभक्ती !’ – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मनाचा मळ नाहीसा करणे हेच सर्वोत्तम स्नान !

बुद्धीवाद्यांनी केलेला अपप्रचार : ‘कामक्रोधादी हे आमचे शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचा मळ म्हणून त्याग करणे, हे सर्वस्वी चुकीचे आहे. कामाने आमचे वंशसातत्य राखले आहे. क्रोधाने दुष्टांच्या मनात धाक निर्माण केला आहे. लोभाने आमचे ऐश्वर्य वाढवले आहे.

अहंपणा नष्ट करण्यासाठी श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा !

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको.

भगवंताच्या कृपाशक्तीचे महत्त्व !

साधकाने विचार केला पाहिजे की, ज्या महापुरुषांनी भगवंताच्या इच्छेवर स्वत:ला सोडून दिले आहे, त्यांच्या जीवनात कधी निरुत्साह आणि निराशा येते का ? ते कुठल्याही परिस्थितीत भगवंताखेरीज दुसर्‍या व्यक्तीला किंवा पदार्थाला स्वतःचे मानतात का ?