‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात देशात तिसर्‍या दिवशीही हिंसक आंदोलन

देशाच्या संपत्तीची हानी करणारे तरुण सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार, असे कधीतरी म्हणू शकतो का ? अशा हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये ४ रेल्वे गाड्या जाळल्या !

‘अग्निपथ’ योजनेला बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचाराचा बजरंग दलाकडून निषेध

नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानावरून १० जून या दिवशीच्या शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल रस्त्यावर उतरला.

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

उत्तरप्रदेशात आतापर्यंत ३२५ हून अधिक दंगलखोर मुसलमान गजाआड

शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर किमान १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. तरी केवळ उत्तरप्रदेश शासनानेच दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या. अन्य राज्य सरकारे मात्र अपेक्षित कारवाई करतांना दिसत नाहीत !

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

भाजपचे खासदार गौतम गंभीर यांचा नूपुर शर्मा यांना पाठिंबा

गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत.

आणंद (गुजरात) येथे मंदिराच्या शेजारच्या भूमीवर धर्मांधांनी केलेल्या दाव्याला विरोध झाल्यावर हिंसाचार

अशांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते सातत्याने कायदा हातात घेतात आणि वित्त अन् जीवित हानी करतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

हिंसाचारात सहभागी झालेल्यांना इस्लाममधून हद्दपार करा ! – ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ची मागणी

सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.