कोल्हापूर जिल्ह्यात निवेदने दिल्यानंतर प्रशासनाकडून कृती करण्याचे आश्वासन !
३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ११ प्रशासकीय अधिकारी, ३८ शाळा, १२ महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली, तसेच ५५ हून अधिक फलकांवर प्रबोधनपर मजकूर लिहिण्यात आला.