धर्म वाचवण्यासाठी जातीपातीची सर्व बंधने झुगारून संघटित झाले पाहिजे ! – सद्गुरु महर्षि ॐ
हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु महर्षि ॐ यांनी केले.
हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु महर्षि ॐ यांनी केले.
सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. केवळ धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे.
सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्यानंतरही धर्मांध युवक हिंदु मुलींना फसवण्याचे दुःसाहस करतात, यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !
पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत.
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !
आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितले की, ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्या खासदार आणि आमदार यांच्या विरोधातील खटले स्वतंत्र न्यायालयामध्ये चालवले जावेत. प्रशासन हे लाचखोर आणि सत्ताधारी यांच्या इशाऱ्यावर चालते. आता न्यायव्यवस्थेची ही स्थिती असेल, तर यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे.’
शेख याने आपल्या पदाचा गैरवापर करून मूकबधिर लोकांचे धर्मांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.