उत्तराखंडमध्ये २ मुसलमानांनी बंधूंनी हिंदु धर्म स्वीकारला !

या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला.

सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे पाकिस्तानी महंमद शायन अली यांचा हिंदु धर्मात प्रवेश  

पाककडून छळ करण्यात आल्याने सोडला होता देश !

बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !

बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता.

मध्यप्रदेशात सलीम खान यांनी इस्लाम त्यागून केला हिंदु धर्मात प्रवेश !

राज्यातील मुरैना जिल्ह्यातील अंबाह क्षेत्राच्या अंतर्गत येणार्‍या खडियाहार येथे वास्तव्य करणार्‍या सलीम खान नामक एका वृद्ध व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांचे ‘बाबा सुखराम दास’ असे नामकरण करण्यात आले.

बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !

महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.

समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करतात, हे प्रशासनाला लज्जास्पद !

हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ८० लोकांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश !

सध्या आझम खान कारागृहात आहेत; मात्र उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता असतांना धर्मांध नेते आणि गुंड यांनी हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार केले, याचे हे उदाहरण होय !

‘घरवापसी’चा आदर्श निर्माण करणार्‍या जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांचे विचार !

पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथियांच्या रूपात कार्यरत असून आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन अशा सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर बनले ‘राम सिम्हन’ !

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नी लुसिम्मा यांच्या उपस्थित विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’ या नावाचे ओळखले जातील.

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.