‘मुस्लिम पर्सनल लॉ’ देशाच्या कायद्यापेक्षा वरचढ नाही ! – Allahabad High Court
भारतात वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगळे कायदे रोखण्यासाठीच देशात सर्व धर्मियांसाठी समान कायदा असणे आवश्यक आहे. समान नागरी कायदा देशपातळीवर केला पाहिजे, यासाठी आता जनतेने केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !