गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य स्थापन करण्याचा संकल्प करा !

‘गुढीपाडवा अर्थात् युगादी तिथी, म्हणजे हिंदूंचा नूतन वर्षारंभदिन ! हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विशेष संपादकीय : नववर्षाचा नुसता संकल्प नको, कृती हवी !

छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२४ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२६ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते.

गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !

चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते.

वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.

आगामी हिंदु वर्षात हिंदूंचे राजकीय, मुत्सद्देगिरी आणि तांत्रिक सक्षमीकरण होईल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण

हिंदु नववर्ष सर्व सनातनी हिंदूंच्या जीवनात नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह यांचा संचार करील अन् हिंदु समाज परंपरेनुसार मानवतेला नवी दिशा देत राहील, तसेच अधिक सक्षम होईल.’

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणांनी समृद्ध हिंदूंचा नववर्षारंभ !

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती समाविष्ट झाली असेल, ती मला प्राप्त होऊ द्या. ही शक्ती राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येऊ द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.