पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल !  – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि शिवप्रेमी मल्हार पांडे यांची मुलाखत ! मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्‍या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि … Read more

हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करणे आवश्यक ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.

ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.

संकटाच्या वेळी भारताने खरी मैत्री निभावली ! – श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने

संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !

पुणे येथे १ लाख विद्यार्थ्‍यांनी घेतली व्‍यसनमुक्‍तीची शपथ !

दुःख पचवण्‍याची शक्‍ती नसल्‍याने व्‍यसनांच्‍या आहारी जाणार्‍या आजच्‍या पिढीसमोर १ लाख विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनमुक्‍तीची शपथ घेऊन आदर्श निर्माण केला आहे ! सर्वच विद्यार्थ्‍यांनी याचे अनुकरण करून सक्षम व्‍हावे !

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्‍सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ

समर्थभक्‍त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्‍वेश्‍वर ट्रस्‍ट यांच्‍या वतीने महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने काशी विश्‍वेश्‍वर देवालय येथे १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कीर्तन महोत्‍सव, तसेच विविध कार्यक्रम यांचे आयोजन करण्‍यात आले आहे.