‘शोषक-शोषित’ विचारसरणी आणि एकतर्फी कायद्यांमुळे होत असलेला धंदा !
‘शोषक-शोषित’ यांच्यात समानता आणण्याच्या नावाखाली होत असलेला धंदा थांबवण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का ?
‘शोषक-शोषित’ यांच्यात समानता आणण्याच्या नावाखाली होत असलेला धंदा थांबवण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का ?
समता आणि समन्याय यांतून समानता आणण्याचे प्रयत्न जगभर झाले, त्याच्या अगदी विपरीत भारतात झाले. ‘आमच्यावर अन्याय झाला; म्हणून आम्हालाही अन्याय करण्याचा हक्क आहे’, ही मानसिकता वैध आणि कायदेशीर होईल. समानतेचा कायम उद्घोष करणार्यांना ती आलेलीच नको, ही वस्तूस्थिती आहे.
सांस्कृतिक विस्तारवाद करणारे पंथ आणि हिंदु धर्म यांना एकाच समान पातळीवर ठेवण्याची चूक राज्यघटना करते. चारा खाणारी गाय आणि गाय खाणारे श्वापद एकाच ठिकाणी आणून ठेवते. परिणाम व्हायचा तोच होतो.
‘१९ वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय लाभ ?’,असा प्रश्न विचारणार्यांनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला, तरी अचंबित व्हायला होईल !
‘लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला आणि मुसलमानांना प्रचंड घाबरतात.’ राज्यघटना पहा, सरकारचे निर्णय पहा, प्रशासकीय निर्णय पहा आणि न्यायालयाचे निर्णय / निकाल पहा. हे म्हणणे पटेल.
‘शिक्षण मिळाले नसल्याने आतंकवादी सिद्ध होतात’, हे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पूर्वी चालवले जात होते; पण अनेक आतंकवादी उच्चशिक्षित निघाल्याने त्याला तडा गेला. आता एकच दुवा शिल्लक रहातो, तो इस्लामचा.
‘बारामुल्ला’ हा हिंदी चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहिला. ‘नेटफ्लिक्स’वर चित्रपट पहाणे, म्हणजे सध्या भीतीच वाटते. पक्वान्न म्हणून विज्ञापन केलेले असले, तरी पुरोगाम्यांचे ‘वोक’लेले पहाण्याची पाळी येते…
सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन गवई ‘जा आणि देवाला सांगा’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक माध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया
झुंडशाही आणि गळे कापणे निंदनीयच ! त्यांचे समर्थन करणे शक्यच नाही. माझाही तसा हेतू अजिबात नाही; पण जे दिसते ते समोर ठेवणे क्रमप्राप्त आहे.