जपान रशियावर प्रतिबंध घालण्यासाठी भारतावर दबाव टाकवणार !
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे, त्यावरून येणार्या काळात ते देशाची सूत्रे सांभाळतील, हे लक्षात येते. ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान बनतील, असे भविष्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !
ते पुढे म्हणाले, मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान बनतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान बनून ‘हिंदु राष्ट्रवादा’चे स्वप्न पूर्ण करावे.
दिग्दर्शक विनोद कापरी यांची मागणी !
दिग्दर्शक विनोद कापरी यांच्यासारख्या हिंदुद्वेषींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.
‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत.
या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
याविषयी अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर या भेटीची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांची भेट सुखद होती. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’साठी काढलेले उत्साहवर्धक उद्गार आमच्यासाठी विशेष ठरले.
भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेतील भाजपचा विजय निश्चित केला आहे. योगी अदित्यनाथ हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, जे उत्तरप्रदेशात सलग दुसर्यांदा विजयी झाले आहेत.