मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांविषयी केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांविषयी केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानी मुसलमान ज्या देशात जातात, तेथे ते जिहादी कारवाया करून त्या देशाची शांतता भंग करून तो देश महिला आणि समाज यांच्यासाठी असुरक्षित बनवतात, याचे हे उदाहरण !
भारताला धमकी देण्यापेक्षा झरदारी यांनी सरकार आणि आय.एस्.आय. यांना जिहादी आतंकवाद्यांना पोसायचे थांबवण्यास भाग पाडले पाहिजे !
हिना रब्बानी खार यांची ही टिपणी ‘भूगोल आणि मुत्सद्देगिरी यांच्या आकलनापलीकडची म्हणजेच अडाण्यासारखी आहे. इंडो-पॅसिफिक हे केवळ एक नाव नसून ती एक पॅसिफिक महासागराची सुरक्षा थेट हिंदी महासागराच्या सुरक्षेशी जोडणारी धोरणात्मक संकल्पना आहे.
रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या वेळी पाकिस्तान आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामी देशांच्या संघटनेकडून जम्मू-काश्मीरसंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोपही भारताने फेटाळून लावले.
भारत, तसेच कॅनडा आणि पाकिस्तान येथील खलिस्तानवादी याविषयी गप्प का ?
अशांना कारागृहात ठेवून पोसण्याऐवजी फाशीची शिक्षा करा !
शाहबाज शरीफ त्यांनी म्हटले की, मी आनंदाने आणि समाधानाने हे घोषित करत आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक ‘इस्लामाबाद सामंजस्य करारा’वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. मध्यस्थ म्हणून मीही त्यास मान्यता दिली आहे.