Message Against ‘Operation Sindoor’ : सामाजिक माध्यमांवर ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधी सहस्रावधी संदेश : धर्मांध मुसलमानांच्या सहभागाची शक्यता !
अशा अंतर्गत बंडाळी माजवणार्या अशा घरभेद्यांना वेळीच शिक्षा झाली, तर देश आगामी संकटातून वाचेल !
अशा अंतर्गत बंडाळी माजवणार्या अशा घरभेद्यांना वेळीच शिक्षा झाली, तर देश आगामी संकटातून वाचेल !
आता . . . ती संधी असतांना युद्धविराम करणे, हे जनतेला अनपेक्षित होते. यातून पाकपुरस्कृत आतंकवाद संपलेला नाही आणि तो हिंदूंचे रक्त सांडत रहाणार, हे कटू सत्य कायम रहाते !
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकची मोठी हानी केल्याची माहिती आता समोर येत आहे. भारताने पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासह पाकच्या वायूदलाचे ११ तळ उद्ध्वस्त केले आहेत.
आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्यासाठी सीमेपलीकडील भूमीसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली.
एक तर तुम्ही राष्ट्रहिताचा विचार करू शकता किंवा राष्ट्रद्रोही असू शकता. यामध्ये त्रयस्थपणा असू शकत नाही. त्यामुळे भविष्यात हिंदूंनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही कोण ?, हे लक्षात घ्यायला हवे.
काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात आतंकवादाच्या विरोधात काहीही न करता केवळ आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न केला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना काँग्रेसच्या नेत्यांना आतंकवादाच्या विरोधातील कारवाईविषयी बोलण्याचा अधिकारच काय ?
पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी येथील श्रीराम मंदिर परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून देशातील सैनिकांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
‘भारतावरील ड्रोन आक्रमणाशी आमचा काहीही संबंध नाही’, असा कांगावा पाकिस्तानने केल्यानंतर भारतीय सैन्याने ‘एक्स’वर पुरावे सादर करत पाकला सुनावले.
भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे.