PM Modi From Adampur Airbase : अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यांसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा !
पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान
पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान
पाकची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि युद्ध पुन्हा चालू होऊन जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्व नष्ट होईल !
भारत पाकला घाबरवू शकत नाही, तर नष्टच करू शकतो, इतकी त्याच्यात क्षमता आहे. आता या क्षमतेचा वापर भारताने करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
७ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ रात्री १.०५ ते १.३० या २५ मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकिस्तानी पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर येथे क्षेपणास्त्र आक्रमण करून ९ ठिकाणांवरील…
‘भारतमाता की जय, वन्दे मातरम्’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला
पुणे येथील व्यापार्यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत स्तुत्य आणि राष्ट्रहितकारक आहे. अशी राष्ट्रहितैशी भूमिका सर्वच व्यापार्यांनी घ्यायला हवी !
युद्ध म्हणजे काही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रणयरम्य (‘रोमँटिक’) चित्रपट नाही. युद्ध हे अतिशय गंभीर सूत्र आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय असावा; म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा युद्धाचा काळ नाही.
आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
आपला शत्रू हा उलट्या काळजाचा असून अत्यंत कपटी, कारस्थानी आहे. क्रौर्य हा त्याचा सहज स्वभाव आहे. अशा शत्रूशी लढतांना आपल्याला अत्यंत सावधता बाळगणे नितांत आवश्यक आहे
‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी राजारामपुरी येथील श्री मारुति मंदिरात मंदिर महासंघाच्या वतीने सामूहिक महाआरती