
वारंवार कुरघोड्या करणार्या पाकिस्तानवर आक्रमण करून भारताकडून पाकड्यांच्या नांग्या ठेचणे चालू आहे. केंद्रशासनाचा निर्णय आणि त्यावर सैनिकांनी दाखवलेल्या या शौर्याचा प्रत्येक राष्ट्रप्रेमीला अभिमान आहे; मात्र भारतातील काही घरभेद्यांना सैनिकांचे हे शौर्य पचनी पडलेले नाही. त्यांच्या पोटात मळमळ चालू झाली आहे. ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असा भ्रमणभाषवर स्टेटस ठेवून, तर भारताच्या विजयाच्या घोषणा देणार्यांवर चाकूने आक्रमण करून जिहाद्यांनी ही मळमळ व्यक्त केली. असे किती जिहादी भारताच्या कानाकोपर्यात असतील आणि ते कधी फणा वर काढतील, हे सांगता येत नाही. भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले असले, तरी यापुढे हे विषारी नाग कधी फुत्कार काढतील सांगता येत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नंतर देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा भारतीय सैन्यांने घेतला आहे. देशभर पोलीस आणि सैनिक यांचा पहारा कडक करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील पाकप्रेमी काही काळ गप्प रहातील; मात्र कालांतराने यांची वळवळ चालू होईल. पहलगामच्या आक्रमणानंतर ज्याप्रकारे पाकप्रेम व्यक्त करणारे आणि आतंकवादी यांविषयी धर्मप्रेम जागृत झालेले आक्रमण करणार्या जिहाद्यांपेक्षा काही अल्प नाहीत. हे नागरिक म्हणजे अस्तनीतील निखारे भविष्यात संधी मिळेल, तेथे वणवा पेटवायला टपून रहातील. कॅमेर्यापुढे शत्रूराष्ट्राविषयी प्रेम व्यक्त करण्याचे यांच्यात धाडस येते, याचा अर्थ त्यांना जिहाद व्यक्त करण्याला कुणीतरी पाठिराखे आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर आक्रमण केल्यानंतर तो गप्प राहील, असा अपसमज कुणीही करून घेऊ नये. उलट भविष्यात गृहयुद्धाच्या घटना अधिक वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी येथे मिरजोळेमधील ‘एम्.आय्.डी.सी.’मध्ये शिक्षणासाठी रहात असलेल्या मुसलमान युवकाने भ्रमणभाषमध्ये ‘स्टेटस’ म्हणून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिलेले चित्र ठेवले. त्यामुळे संतप्त राष्ट्रप्रेमी युवकांनी त्याला रक्ताने माखेपर्यंत चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. देशात राहून शत्रूराष्ट्राविषयी प्रेम व्यक्त करणार्यांना राष्ट्रप्रेमी युवकांनी ठार केले नाही, ही भारताची संयम आणि सभ्यता आहे. भारताच्या विजयाची घोषणा देणारा पाकिस्तानमध्ये कुणी सापडला, तर त्याला गोळ्या घातल्या जातात. याच युवकाने भविष्यात एखाद्या आतंकवाद्याला थारा दिला, कुठे स्फोट घडवला, तर ही सभ्यता भारतियांच्याच जिवावर उठणारी ठरेल. त्यामुळे राष्ट्रद्रोह्यांना दयामाया दाखवण्याची सभ्यता हिंदूंनी सोडून द्यावी. आतापर्यंत दाखवलेल्या संयमाचे फळ भारतीय भोगत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार, लव्ह जिहाद, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण, हिंदूंच्या नेत्यांच्या हत्या ही सर्व हिंदूंच्या संयमाचीच फळे आहेत. पाकिस्तानने आक्रमण केले, पाकधार्जिण्या आतंकवाद्यांनी भारतात स्फोट केले; म्हणून काही हिंदू भारतातील मुसलमानांचा द्वेष करत नाहीत. मुसलमानांनी त्यांच्या धर्मानुसार आचरण करावे, याला हिंदूंचा विरोध नाही; मात्र धर्माच्या नावाने धर्मांधता बाळगत असाल, तर ते कसे खपवून घ्यावे ? इस्लाममध्ये मुळात राष्ट्रप्रेमाची संकल्पनाच अस्तित्वात नाही. राष्ट्रप्रेम नाही म्हणूनही कधी हिंदूंनी मुसलमानांचा द्वेष केला नाही; मात्र तुम्ही जर राष्ट्रद्रोहावर उतरणार असाल, तर ते हिंदूंनी खपवून घ्यावे, अशी अपेक्षा कुणी करत असेल, तर त्यांनाही राष्ट्रद्रोह्यांच्या सूचीत घालायला मुळीच हरकत नाही; कारण एक तर तुम्ही राष्ट्रहिताचा विचार करू शकता किंवा राष्ट्रद्रोही असू शकता. यामध्ये त्रयस्थपणा असू शकत नाही. त्यामुळे भविष्यात हिंदूंनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही कोण ?, हे लक्षात घ्यायला हवे.
काही दिवसांपूर्वी अवंतिका एक्सप्रेसमध्ये रुद्राक्षांची माळ घातलेल्या आणि हातावर छत्रपती शिवरायांचे चित्र गोंदवलेल्या महिलेला मुसलमानांनी मारहाण केली. भारतात राहून मुसलमान असा उद्दामपणा दाखवत असतील, तर हिंदु-मुसलमान ऐक्याच्या भूलथापांना हिंदूंनी का भुलावे ? भारतात रहायचे असेल, तर भारतीय संस्कृतीविषयी अभिमान आणि श्रद्धा बाळगणे, हे राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे. मुसलमानांना जर त्याचे वावडे असेल, तर ते खर्या अर्थाने भारतीय असूच शकत नाहीत. भारतीय असणे, म्हणजेच राष्ट्राची अस्मिता ही स्वतःची अस्मिता समजणे होय. मुसलमानांच्या धर्मग्रंथांत राष्ट्राविषयीच्या अस्मितेला थारा नाही. पाकिस्तानात रहाणारे, भारतात रहाणारे किंवा सौदी अरेबियात रहाणारे सर्वांचा धर्मग्रंथ कुराण हाच आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील मुसलमान धर्माविषयी जेवढा कट्टर असतो, तेवढाच भारतातील मुसलमान असतो. मुसलमान आधी मुसलमान, नंतर तो त्या देशाचा नागरिक असतो. रत्नागिरी किंवा अवंतिका एक्सप्रेस येथील उदाहरण असो, या धर्मांधपणाला सहजतेत घेऊ नये. भविष्यात अशा घटना भारताच्या कानाकोपर्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतात राष्ट्रीयत्व जपावेच लागेल !
सद्यःस्थितीत बंगालमध्ये हिंदूंची गळचेपी, हत्या या तेथील मुसलमानांना मिळणार्या राजाश्रयाचा आणि तेथील वाढत्या त्यांच्या संख्याबळाचा परिणाम आहे. भारतातील विशेषत: काँग्रेस आणि साम्यवादी विचारांचे सरकार असलेल्या राज्यांत मुसलमानांचे लांगूलचालन होत आहे आणि संख्याबळही झपाट्याने वाढत आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांची सत्ता असलेल्या राज्यात मुसलमानांचे लांगूलचालन होत नसले, तरी त्यांचे वाढते संख्याबळ अद्यापही नियंत्रणात आलेले नाही. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात मागील काही वर्षांत मुसलमानबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जी स्थिती मुंबईची तीच स्थिती देशातील अनेक भागांची होत आहे. मागील काही वर्षांपासून देशातील मुसलमानबहुल भाग वाढत आहेत आणि त्यांना अधिक सुविधा देण्याची काँग्रेसचे चालू केलेली लांगूलचालनाची प्रथा आजही चालू आहे. भारतात मुसलमान म्हणून सुविधा घेतांना यांचे राष्ट्रीयत्व कधीच आड येत नाही; मात्र ‘मुसलमान’ म्हटले की, त्यांना भारताचे राष्ट्रीयत्व खुपत असेल, तर त्यावर तोडगा आताच काढायला हवा. भारत ज्याप्रमाणे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला धडा शिकवत आहे, तसा धडा भारतात राहून पाकप्रेम बाळगणार्यांनाही शिकवायला हवा. अन्यथा भविष्यात हे ‘छुपे गट’ हिंदूंचे जगणे कठीण करतील, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. राष्ट्रद्रोह दाखवणार्या धर्मांध मुसलमानाला चोप देणार्या राष्ट्रप्रेमींचे निश्चितच कौतुक आहे; मात्र राष्ट्रद्रोहींना शोधण्यासाठी आता सरकारनेच व्यापक मोहीम राबवायला हवी. मुसलमानांना पाकप्रेम वाटत असेल, तर त्यांनी खुशाल इस्लामी राष्ट्रात निघून जावे; परंतु भारतात राहून देशाच्या राष्ट्रीयत्वाशी प्रतारणा यापुढे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाऊ नये !