७० देशांतील राजदूतांची पहलगाम आतंकवादी आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली !
२९ एप्रिल या दिवशी राजभवन येथे विविध देशांच्या राजदूतांचा स्वागत सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्या वेळी ही श्रद्धांजली वहाण्यात आली.
२९ एप्रिल या दिवशी राजभवन येथे विविध देशांच्या राजदूतांचा स्वागत सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्या वेळी ही श्रद्धांजली वहाण्यात आली.
जहाज बांधणीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची १८ सहस्र कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि ३ लाख ३० सहस्र नोकर्यांची निर्मिती होईल, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
महाराष्ट्र राज्यात ‘एल्ईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एल्ईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीचे दिवे यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य राज्यांनीही बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिले.
ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदु नाव धारण करून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून त्याला पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही.
या वेळी राज्यातील प्रमुख मासेमारांनी मंत्रालयात येऊन या निर्णयाविषयी नीतेश राणे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
सायंकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. या वेळी बोटीतील १३० प्रवाशांना अन्य बोटीत घेऊन काठावर आणण्यात आले.
या प्रकल्पाचा एकूण व्यय ७६ सहस्र २२० कोटी रुपये इतका आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून ‘मे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड’द्वारे हे बंदर विकसित करण्यात येणार आहे.
नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणार्यांनी भूमिका पालटावी, अन्यथा त्यांना ‘गावबंदी’ करू, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे.
भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
देशातील बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्यासाठी गुन्हा नोंद झाला, तरी मी त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे.