भारत इस्लामी राष्ट्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात धोका चालू आहे; परंतु हिंदूंचे दुर्दैव आहे की, ते अजूनही गाढ झोपेत आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, हिंदू त्यांच्या काश्मीरकडे का पहात नाहीत ? जेथे हिंदूंना त्यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या मुली आणि महिला यांना सोडून पळून जावे लागले.