इस्लामी देशांच्या संघटनेकडून काश्मीरमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा भारताला प्रस्ताव !
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा हेच यावरील मुख्य उपाय आहेत. ते करण्यासाठी आसाम सरकारने केंद्रशासनाला सांगावे, असेच हिंदूंना वाटते !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून १५० मुसलमान नेत्यांशी ४ जुलै या दिवशी चर्चा केली. ‘केवळ २ मुले असणार्या कुटुंबालाच सरकारी योजनांचा लाभ देणार’, याविषयी त्यांनी चर्चेमध्ये सांगितले.
चर्चेद्वारे हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणेच आवश्यक आहे !
पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?
अल्पसंख्यांक मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
मौलवीवर कारवाई करण्याची ‘विवेक विचारमंच महाराष्ट्र’ची मागणी
अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ?, याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक !
एक हिंदू जेव्हा धर्मांतरित होतो, तेव्हा हिंदूंची संख्या एकाने अल्प होतेच होते, त्या व्यतिरिक्त इतर धर्मियांची संख्या एकाने वाढते आणि अशा धर्मांतरितांकडूनच ‘राष्ट्रांतराचा’ विचार दृढ होतो.