पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
१६ ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती नवनीत राणा यांच्या भ्रमणभाषवर संपर्क साधून ‘गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करीन, ते कळणारही नाही’, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून त्याने अश्लील शिवीगाळही केली आहे’
न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.
अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती.
बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !
मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.
लुसी हिच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवर ‘मी दुष्ट आहे, मीच हे केले’ असे लिहिले होते.
पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.
अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !
जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?