पुणे येथे पोलीस हवालदाराची हत्या केल्याप्रकरणी गुंडाला अटक
यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !
यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या..
धर्मांधांच्या हाती अधिकार आल्यावर काय होते, हे यातून दिसून येते. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी अपहरण झाले होते.
लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
कोरोनाबाधित पतीला पत्नीने घरातील सज्जामध्ये (गॅलरीमध्ये) ३-४ दिवस ठेवले होते. तिने पतीला औषधोपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे नेले नव्हते. याचा राग अनावर होऊन त्याने २४ एप्रिल या दिवशी तिच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिची हत्या केली.
बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक. भारतभर साधू-संतांच्या हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !
मधुबनी (बिहार) येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.