साधू-संतांच्या हत्या कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

मधुबनी (बिहार) येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.