कन्हैयालाल यांची नृशंस हत्या, ही भारतीय राज्यघटनेची हत्या ! – हिंदु युवा मंच
उदयपूर येथे २८ जून या दिवशी जिहाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या विरोधात येथील हिंदु युवा मंचकडून मोर्चा काढण्यात आला.
उदयपूर येथे २८ जून या दिवशी जिहाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या विरोधात येथील हिंदु युवा मंचकडून मोर्चा काढण्यात आला.
उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या विरोधात हिंदूंनी टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढला. यात सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. मोर्च्याच्या संपल्यानंतर काही तरुणांनी देहली गेट चौकात दगडफेक केली.
इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे.
देशात हिंदूंची हत्यासत्रे वाढत आहेत. त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषींना फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करावेत. असे झाले, तरच धर्मांधांवर वचक बसेल अन्यथा अशा असंख्य कन्हैयालालांना हकनाक जीव गमवावा लागेल !
मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?
प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.
उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैय्यालाल या हिंदूचा शिरच्छेद केल्याच्या आरोपाखाली दोन्ही मुसलमानांना राजसमंद येथून अटक करण्यात आली.
केंद्र सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?
राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांची मागणी
कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच हे द्योतक आहे ! भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन संबंधितांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !