‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही म्हणू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर कुणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?

हिंदु महासभा म. गांधी हत्येतील दुसरे दोषी नारायण आपटे यांच्या मूर्तीची स्थापना करणार !

म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांची मूर्ती हिंदु महासभेने बनवली होती. आता याच संघटनेने गांधी यांच्या हत्येतील दुसरे मुख्य दोषी आणि फाशीची शिक्षा झालेले नारायण आपटे यांचीही मूर्ती बनवली आहे.

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

९८ टक्के मुसलमान असणार्‍या लक्षद्वीपमध्ये ११ वर्षांपासून म. गांधी यांचा पुतळा स्थापन करण्याचे काम प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर अशी शरीयत न्यायव्यवस्था मानणारे धर्मांध ! ९८ टक्के अल्पसंख्यांकांची लोकवस्ती असणारे लक्षद्वीप बेट उद्या भारतापासून वेगळे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आणि पूर्णपणे दिखावा करणारी !  

भारतात विद्यार्थ्यांना शिकवणारा इतिहास चुकीचा आहे.

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

म. गांधी यांच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली !

हा इतिहास आहेच; मात्र भविष्यात भारताची फाळणी होऊ नये, यासाठी शासनकर्ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगायला हवे !

हे हिंदूंना सांगावे लागते, हे लज्जास्पद !

‘माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो. मी हिंदु म्हणून जन्माला आलो, म्हणजेच मी देशभक्त आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही, असे म. गांधी यांचे मत होते’, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?