‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी
‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही म्हणू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर कुणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही !