उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना अटक !

शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !

मशिदीमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आतंकवाद्याची संमती !

जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !

अशांवर कठोर कारवाई हवी !

मध्यप्रदेशातील नौगावातील जामा मशीद आणि पलटन मशीद येथे कोरोना काळात सामूहिक नमाजपठण करण्यात आल्याने २ मौलवींसह २०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यावर पोलिसांनी केवळ चेतावणी देऊन त्यांना सोडले होते.

वसीम रिझवी यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्याची धर्मांधांची मागणी !

जातीपातींमुळे एखाद्याला बहिष्कृत केल्याची घटना एखाद्या खेडेगावात घडली, तर लगेच पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी संघटना तेथे धावून जातात आणि त्याचा विरोध करतात; मात्र अशा घटनांविषयी ते आणि भारतीय प्रसारमाध्यमे सोयीस्कर मौन बाळगतात !

जर्मनीमध्ये इस्लामिक स्टेटच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !

काँग्रेसचे मंत्री मौलवी आणि पाद्री यांच्याविषयी असे बोलतील का ?

‘साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’, असे विधान महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अन् काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केले.

साधुओं जैसे नालायक लोग नहीं मिलेंगे ! – महाराष्ट्र के कांग्रेस के मंत्री वडेट्टीवार

– कांग्रेसवाले पादरी, मौलवी के बारे में ऐसा कह सकते हैं ?