छत्तीसगडमध्ये मशिदीच्या इमामकडून महिलेवर बलात्कार : तक्रारीनंतर पसार !

‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ?

महामार्गावरील मजार न हटवल्यास शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

धर्मांध लोकांच्या हातात अधिकार येतात, तेव्हा ते इस्लामवृद्धीसाठी कशी अवैध कृत्ये करतात, हे लक्षात घ्या ! यामुळे धर्मांधांना अधिकार देतांना शंभरदा विचार करावा, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

Gyanvapi : (म्हणे) ‘बाबरीविषयी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरू !’ – मौलाना तौकीर रझा

हिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ?

उत्तरप्रदेशात मौलवीकडून हिंदु कुटुंबाचे बळजोरीने सामूहिक धर्मांतर करून एका मुलीवर बलात्कार !

मुलीची आई आणि तिची दुसरी मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यून न करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ कारागृहात डांबावे !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील श्रीराम महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींचा बुरखा घालून ‘फॅशन शो’मध्ये ‘कॅटवॉक’ !

या विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?

Conversion Of Hindus : मंत्र-तंत्र करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलवी सरफराझला अटक !

हिंदु संतांवर खोटे-नाटे आरोप करून त्यांच्यावर चिखलफेक करणारे पुरोगामी आता अशा घटनांविषयी चकार शब्दही काढत नाहीत ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच एकमेव उपाय आहे !

मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !
मौलवीकरवी केले बलपूर्वक धर्मांतर आणि लग्न

मुझफ्फरनगरमधील मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या  मौलानाला अटक !

मौलानांचे वासनाशमन केंद्रे बनलेले मदरसे ! सरकारने अशा मदरशांवर तात्काळ बंदी आणून दोषी मौलानांना आजन्म कारागृहात टाकावे !

आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !