सनातन धर्माचा अपमान करणार्यांवर कठोर कारवाई करा !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या हिंदुत्वनिष्ठांविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुविरोधी वक्तव्ये केली.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या हिंदुत्वनिष्ठांविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुविरोधी वक्तव्ये केली.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दाेष मुक्त केल्यानंतरही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांवर ‘भगवा आतंकवाद म्हणू नका, तर सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा’, अशी अत्यंत धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्यांचा गौप्यस्फोट !
चीननेही केले साहाय्य !
नुकताच वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. या निकालामुळे ‘भगव्या आतंकवादा’चा काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. तशी वृत्तेही प्रसिद्ध झाली.
आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी अरविंद सावंत यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २००८ पर्यंत अवैधरित्या पथकाच्या कोठडीत ठेवले.
आता यावरून ‘शरद पवार यांचा मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाशी संबंध नसेल कशावरून ?’, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक काय ? त्यामुळे आता सरकारने या दृष्टीनेही तपास करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो.
‘सनातनी आतंकवाद’ म्हटल्याचे प्रकरण
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची काँग्रेसवर टीका
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले होते. नुकतेच ३१ जुलै या दिवशी या प्रकरणाचा विशेष न्यायालयाने निकाल दिला असून त्यात श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना निर्दाेष म्हणून