साध्वी यांचे धैर्य, संयम आणि संघर्ष यांना वंदन केल्याचा उल्लेख !

वसई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, दिग्विजय सिंग आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक ‘भगवा आतंकवाद’ जन्माला आणला. २६/११ च्या आक्रमणात कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर त्या घटनेतही हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याचे काँग्रेसने षड्यंत्र रचले होते.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !