साध्वी यांचे धैर्य, संयम आणि संघर्ष यांना वंदन केल्याचा उल्लेख !

वसई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, दिग्विजय सिंग आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक ‘भगवा आतंकवाद’ जन्माला आणला. २६/११ च्या आक्रमणात कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर त्या घटनेतही हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याचे काँग्रेसने षड्यंत्र रचले होते.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !