ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची काँग्रेसवर टीका

नवी देहली – ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांचे अनुयायी आतंकवादाविषयी बोलत आहेत. देशाचे दोन तुकडे ज्यांच्यामुळे झाले, ते आम्ही नाही. हिंदू कधीही फाळणीच्या गोष्टी करत नाही. ते एकोप्याने रहातात. आमच्यामुळे देशाचे तुकडे झालेले नाहीत, अशा शब्दांत ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भगवा आतंकवादावरून काँग्रेसवर टीका केली.
🕉️ Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati ji (@jyotirmathah) of Jyotish Peeth slams Congress:
“Those who divided the nation are now shouting about ‘saffron terrorism’!”
VC: @ians_india pic.twitter.com/xryEB2QvRb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2025
आतंकवादाला रंग आणि धर्म नसतो !
भगवा आतंकवादाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शंकराचार्य म्हणाले की, आतंकवादाला कुठलाही रंग किंवा धर्म नसतो. आतंकवादी हा आतंकवादी असतो. भगवा आतंकवादी असेल, तर काय पूजा करणार का त्याची ? रंगाचा आणि आतंकवादाचा काय संबंध आहे ? आतंकवादाविषयी दयामाया दाखवली जाऊ नये. मुंबईत स्फोट झाले, आतंकवादी सापडलेले नाहीत. मालेगावच्या स्फोटातले आरोपी सापडलेले नाहीत.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !