
वर्धा – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दाेष मुक्त केल्यानंतरही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांवर ‘भगवा आतंकवाद म्हणू नका, तर सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा’, अशी अत्यंत धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानाची सखोल चौकशी करावी, तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणीही या वेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
राष्ट्रध्वजाचा अवमानरोखा ! – हिंदु जनजागृती समिती१५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवला जातो; पण काही वेळाने रस्त्यावर आणि कचर्यात अनेक कागदी अन् प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेले आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची ही विटंबना थांबवण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !