महानगरपालिकेने ‘बीफ’विक्रीला अनुमती दिल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

नालासोपारा (पूर्व) येथे ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती मिळावी, यासाठी राबिया अहमद रझा खान या महिलेने वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना महानगरपालिकेने ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती दिल्यास ‘मोठे आंदोलन छेडू’, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

अवाजवी वीजदेयकांच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.

वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी

सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.

‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा बसवण्यात यावी ! – मनसेची मागणी

जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.