
संभाजीनगर – औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख सुहास दशरथे, संदीप कुलकर्णी, नूतन जैस्वाल यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील ३२ वर्षांपासून नामांतराचा विषय रेंगाळत आहे. महानगरपालिकेत नामकरणाचा ठरावही संमत झालेला आहे, तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१९ मध्ये संभाजीनगर नामकरण करण्यासाठी शासनाला आवाहन केले होते.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !