उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे धडे देण्यात येणार ! – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह

यात आतंकवादाची कोणतीही गोष्ट नसेल. तसेच व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल, अशी माहिती राज्येचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.

मदरशांत राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने त्यांवर बंदी घाला !

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

त्रिपुरा राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी करणार्‍या भाजपच्या आमदाराला धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून नेहमीच आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे !

कॅनडामधील एका मशिदीमध्ये एका तरुणाकडून मुसलमानांवर कुर्‍हाडीद्वारे आक्रमण

गेल्या वर्षी कॅनडातील ओंटारियोमध्ये एका व्यक्तीने एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनडातील कुटुंबाला ट्रकखाली चिरडले होते. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता.

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा निर्माता असणार्‍या पाक आणि बांगलादेश यांचा नायनाट करणे आवश्यक आहे !

केरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

मदरशांमधील धार्मिक शिक्षण बंद करण्याचा आसाम सरकारचा धाडसी निर्णय !

अनेक धर्मांध आरोपी, आतंकवादी आणि जिहादी यांनी पोलिसांना दिलेले जबाब वाचले पाहिजेत. त्यांच्या जिहादी कृत्यांमागे त्यांना मिळत असलेले धर्मशिक्षण हेच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

भाग्यनगर (तेलंगणा) येथे १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

हिंदु संतांवर खोटे आरोप झाल्यावर त्याविषयी ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवणारी प्रसारमाध्यमे मौलानाची कुकृत्ये दडपतात !

राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देणार !

राज्यातील गड, किल्ले आणि मंदिरे ही राज्यातील बहुसंख्य जनतेची आस्था असलेली स्थाने आहेत. त्यांची दुरवस्था झाली असतांना त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी राज्य सरकार योजना राबवून आणि समिती गठीत करून निधी देत नाही, हे लक्षात घ्या !