अफगाणिस्तानमधील मदरशात नमाजाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटात १५ जण ठार !
इस्लामी देशात मुसलमानांच्या संघटना एकमेकांनाच मशिदी, मदरसे यांठिकाणी आक्रमणे करून ठार मारतात, हे भारतातील निधर्मीवादी कधी बोलत नाहीत ?
इस्लामी देशात मुसलमानांच्या संघटना एकमेकांनाच मशिदी, मदरसे यांठिकाणी आक्रमणे करून ठार मारतात, हे भारतातील निधर्मीवादी कधी बोलत नाहीत ?
असे आहे, तर याआधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. जनतेचे सहस्रो कोटी रुपये अशा प्रकारे व्यय (खर्च) होऊ देणार्या प्रशासकीय अधिकार्यांकडून ही रक्कम वसूल करा !
सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पुढील वर्षीपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांमध्ये गणवेश लागू करण्यात येणार आहे.
राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास `त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते.
मदरशांमधील कुकृत्ये वारंवार उघड होत असतांना सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?
मदरशामध्ये ८० मुली शिक्षण घेत असल्याची नोंद असतांना शिक्षण विभागाच्या पथकाला प्रत्यक्षात एकही मुलगी आढळली नाही. ३४ मधील १७ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
मदरशांमध्ये अपप्रकार होत असल्यामुळे आता मुसलमान मुलांना मुख्य प्रवाहाचे शिक्षण देण्यासाठी मदरशांना ताळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?
‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत !