मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी वर्ष २०१३ पासूनची केंद्र सरकारे उदासीन !

८ वर्षांनंतरही निर्णय प्रलंबित !
केंद्र सरकारने यासाठी लवकर पावले उचलावीत, अशी मराठीप्रेमींची अपेक्षा !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.

महाविद्यालयातील आणि रस्त्यावरची संभाषणे, पत्ते विचारणे-सांगणे, विशेष करून ३९, ४७, ४९ व ६८ हे आकडे वा अशा स्वरूपाचे सम-विषम आकडे इंग्रजीत समजावून सांगावे लागत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झाला आहे.

सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !

विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागेल, यासाठी सारस्वतांकडून विशेष प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. वास्तविक वाचन संस्कृती वाढवण्याचे दायित्व साहित्यिक आणि लेखक यांच्यावर नाही का ? अशा गोष्टींवरही संमेलनात ऊहापोह होणे अत्यावश्यक आहे.

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण ! ‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक … Read more

‘मातृभाषेत बोलणे’, हा उपाय सांगणारे भालचंद्र नेमाडे एका परिषदेत स्वतः मात्र इंग्रजीत बोलतात !

‘एखाद्या भाषेतील साहित्य ‘अभिजात’ ठरते आणि एखादी भाषा मृतप्राय होऊ लागते. यामागे भाषिक कारणेच आहेत कि लष्करी शक्ती, राजकीय सामर्थ्य, आर्थिक सत्ता यांच्या बळावर भाषा पुढे किंवा मागे जातात ?

मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व !

पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून शिकलेली मुले आपली संस्कृती आणि मातृभाषा यांपासून दूर जातात. पुढे त्यांना आपली संस्कृती, पालक, आपली माणसे, देश स्वतःचा वाटणार नाही. खरे म्हणजे आपण स्वत:च आपली मुले देशविरोधी बनवणार आहोत.

शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’