
‘इंग्रजांच्या इंग्रजी भाषेसाठी आजची युवा पिढी पूर्णत: वेडी झाली आहे. इंग्रजांनी ज्या ७० देशांवर राज्य केले, त्या सर्व देशांपैकी चीन, जर्मनी असे ११ देश सोडल्यास अन्य सर्वांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला; परंतु आज ते ११ देश अतीविकसित आहेत. जर हे देश इंग्रजी भाषेखेरीज विकसित होऊ शकतात, तर त्या तुलनेत आपल्या हिंदीचे व्याकरण तर अतीविशाल आहे. त्याचसमवेत संस्कृत तर महासागराप्रमाणे आहे. संस्कृतचे महत्त्व आता सर्वजण मान्य करू लागले आहेत. असे आहे, तर आपण विकसित का होऊ शकत नाही ? ‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’
(साभार : पू. तनुजा ठाकूर, संपादिका, मासिक ‘वैदिक उपासना’, १३ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !