मराठीला वाचवायचे असेल, तर आपण स्‍वत: मराठीत बोलायला हवे ! – नरेंद्र चपळगावर, निवृत्त न्‍यायमूर्ती

‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्‍हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत.

मराठी भाषेला वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्‍थित होते. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्‍ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्‍हणाले.

तमिळनाडूमध्ये सरकारी नोकरी मिळण्यासाठी आता तमिळ भाषेची प्रश्‍नपत्रिका सोडवणे अनिवार्य !

भाषा जपण्यासाठी तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय महाराष्ट्रानेही घ्यावा, असेच मराठी जनांना वाटते !

(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ?

‘पहिलीपासून इंग्रजी’ म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण भाषाजड होण्यासह मातृभाषा मराठीसह अभिजात भाषांवरही शैक्षणिक संकट !

भाषाजड शिक्षणामुळे राष्ट्राच्या आधिभौतिक उत्कर्षास आवश्यक आणि पोषक असलेल्या विज्ञान, गणित इत्यादी महत्त्वाच्या विषयांच्या पर्याप्त अभ्यासास विद्यार्थी विन्मुख होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच आहे.

हिंदु समाज झोपला आहे का ?

भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?

मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सामासिक शब्दातील दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतील, तर त्या समासास ‘द्वंद्व समास’ असे म्हणत असणे

मराठीत प्रचलित झालेली परकीय नावे

‘संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले आणि यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.