सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम
कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर
अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत !
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे, याविषयीची वृत्ते वाचनात आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी….
कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
गेले दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प.
हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.
सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.
प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले.
प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने होणारा ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा’ हा २० जुलैला विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान करणार आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘व्यवसाय, उद्योग आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते.