जगभरातील १३८ देशांनी गेल्या ६ वर्षांत अवैधरित्या रहाणार्‍या ८ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

व्हॅटिकनने चर्चमध्ये मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना पाठीशी घातले !

जगातील ख्रिस्ती राष्ट्रे याविषयी का बोलत नाहीत ? कि पाद्य्रांकडून करण्यात आलेले लैंगिक शोषण त्यांना योग्य वाटते ?

पाकमध्ये जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या घराबाहेरील स्फोटात २ ठार, तर १७ जण घायाळ

‘या स्फोटामागे सनातन किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात आहे’, असा आरोप भारतातील पाकप्रेमी आणि निधर्मीवादी यांनी केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकमध्ये आतंकवाद्यांना आश्रय आणि निवृत्तीवेतन दिले जाते !

भारताने केवळ अशा प्रकारची टीका करण्याऐवजी पाकला कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे ! अशा टीकेचा विशेष काही परिणाम होतांना कधी दिसत नाही !

कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेणार्‍यांना कारागृहात टाकणार ! – फिलिपीन्सच्या राष्ट्रपतींची चेतावणी

लोकांसमोर आता २ पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवे आहे, याची निवड तुम्हीच करायची आहे, अशा शब्दांत फिलिपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी जनतेला चेतावणी दिली आहे.

(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !

‘बलात्कारासाठी महिलांचे तोकडे कपडे उत्तरदायी !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

‘बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार होत नाहीत’, असे इम्रान खान म्हणू धजावतील का ?

आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही ! – पाक

यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !

कर्माची फळे !

उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.