दैनिक ‘सनातन प्रभात’ असे सर्वांचा आधार !

भीषण कलियुगात दिला परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘सनातन प्रभात’रूपी प्रसाद ।
म्हणूनच ते आहे साधक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आधार ।। १ ।।

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

सण, उत्सव, मंदिरे आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी.

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

भारताची प्रतिष्ठा असलेली संस्कृत भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’

हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !

कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे.

५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहूनही ‘मराठी’ न येणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

आकाशतत्त्वाच्या (इंटरनेटच्या) माध्यमातून प्रभावीपणे अध्यात्मप्रसार करवून घेणारे महान परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधक आणि धर्मप्रेमी यांना घरोघरी प्रसार करण्याच्या स्थूल मार्गातून सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार करायला शिकवणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

शहरी नवरा हवा !

जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसारच होतात. विवाह न होण्यामध्ये मुख्यतः आध्यात्मिक अडथळे असतात. यासाठी आध्यात्मिक स्तरावरच उपाययोजना करावी लागते.