
गणतंत्र ही संकल्पना वेदांमधील आहे. महाभारताच्या सभापर्वात अर्जुन अनेक गणराज्ये जिंकतो, असा उल्लेख आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी तो ही गणराज्ये जिंकतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात काही गणराज्यांचा नावासह उल्लेख आहे. लिचवी, कंम्बोज ही काही गणराज्यांची नावे आहेत. पाश्चात्त्य मेगास्थेनिस याने भारताचे जे वर्णन केले आहे, त्यात तो सांगतो ‘दोन गणराज्यांमध्ये मी प्रवास केला आहे.’ त्याने प्रवास केलेल्या गणराज्यांपैकी एक आहे मालव आणि दुसरे शिबी. त्यामुळे गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.
समान नागरी कायदा हवा !
श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !