(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ?

पुनःश्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

पुनःश्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आई-वडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आई-वडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

मुलांना मनुष्यजन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्‍वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षणच दिले जात नसल्याने ते अशाश्‍वत गोष्टीमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. निधर्मी राज्यव्यवस्थेचा हा पराजय आहे !

हिंदु राष्ट्रात गुन्हेगार नसतील !

‘समाज सात्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले  

हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला महर्षि योगी अरविंंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. सोवन सेनगुप्ता यांनी केले.

देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्‍यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.  

छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य एकच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !’

छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य एकच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !’

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे परकियांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते.

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्‍वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले