धर्मांध ख्रिस्त्यांचे धाडस जाणा !
तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.
तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे जिल्हाधिकार्यांच्या नावे असलेले निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले.
धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.
आता केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
देशात लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता केंद्र सरकारने देश पातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते !
सोलापूर शहर गोहत्यामुक्त व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने अभाविप वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत हे तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे तेथे गोरक्षकांवर धर्मांध गातस्करांनी आक्रमण केले, तर आश्चर्य वाटू नये !